RAT_YB_059.pdf
834.5 KB
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ #YCMOU चे एकदम सुंदर आणि सोपे अशे English Grammer चे पुस्तक
सर्व basic concept समजण्यासाठी
नक्की वाचा
👉 @talathi_bharati_2023
सर्व basic concept समजण्यासाठी
नक्की वाचा
👉 @talathi_bharati_2023
👍2
✅ काँग्रेसची काही महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :
🔰 १८८५ : मुंबई : व्योमेशचंद्र बॅनर्जी : काँग्रेसचे पहिले अधिवेशन
🔰 १८८७ : मद्रास : बद्रुद्दीन तय्यबजी : पहिले मुस्लिम अध्यक्ष
🔰 १८८८ : अलाहाबाद : सर जॉर्ज युल : पहिले स्काटिश अध्यक्ष
🔰 १८८९ : मुंबई : सर विल्यम वेडरबर्ग : पहिले इंग्रज अध्यक्ष
🔰 १८९६ : कलकत्ता : रहेमतुल्ला सयानी : या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले
🔰 १९०५ : बनारस : गोपाल कृष्ण गोखले : हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले
🔰 १९०६ : कलकत्ता : दादाभाई नौरोजी : या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९०७ : सूरत : राशबिहारी बोस : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली
🔰 १९१५ : मुंबई : लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा : या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९१६ : लखनौ : अंबिकाचरण मुजूमदार : या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला
🔰 १९१७ : कलकत्ता : डॉ. अॅनी बेझंट : राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला
🔰 १९२० : कलकत्ता (विशेष) - लाला लजपत रॉय : या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.
🔰 १९२० : नागपूर : सी. राघवाचारी : या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला
🔰 १९२२ : गया : चित्तरंजन दास : कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले
🔰 १९२४ : बेळगांव : महात्मा गांधी : महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले
🔰 १९२५ : कानपूर : सरोजिनी नायडू : राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा
🔰 १९२७ : मद्रास : एम.ए. अंसारी : सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९२८ : कलकत्ता : मोतीलाल नेहरू : नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली
🔰 १९२९ : लाहोर : पं. जवाहरलाल नेहरू : संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली
🔰 १९३१ : कराची : सरदार पटेल : मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९३६ : फैजपूर : जवाहरलाल नेहरू : ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले
🔰 १९३८ : हरिपुरा : सुभाषचंद्र बोस
🔰 १९३९ : त्रिपुरा : सुभाषचंद्र बोस
🔰 १९४० : रामगढ : अब्दुल कलाम आझाद : वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली
🔰 १९४० : मुंबई : मौ. अब्दुल आझाद : चलेजाव आंदोलनाची घोषणा
🔰 १९४७ : दिल्ली : डॉ. राजेंद्रप्रसाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन .
🔰 जाॅईन करा 👉
@talathi_bharati_2023
🔰 १८८५ : मुंबई : व्योमेशचंद्र बॅनर्जी : काँग्रेसचे पहिले अधिवेशन
🔰 १८८७ : मद्रास : बद्रुद्दीन तय्यबजी : पहिले मुस्लिम अध्यक्ष
🔰 १८८८ : अलाहाबाद : सर जॉर्ज युल : पहिले स्काटिश अध्यक्ष
🔰 १८८९ : मुंबई : सर विल्यम वेडरबर्ग : पहिले इंग्रज अध्यक्ष
🔰 १८९६ : कलकत्ता : रहेमतुल्ला सयानी : या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले
🔰 १९०५ : बनारस : गोपाल कृष्ण गोखले : हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले
🔰 १९०६ : कलकत्ता : दादाभाई नौरोजी : या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९०७ : सूरत : राशबिहारी बोस : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली
🔰 १९१५ : मुंबई : लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा : या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९१६ : लखनौ : अंबिकाचरण मुजूमदार : या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला
🔰 १९१७ : कलकत्ता : डॉ. अॅनी बेझंट : राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला
🔰 १९२० : कलकत्ता (विशेष) - लाला लजपत रॉय : या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.
🔰 १९२० : नागपूर : सी. राघवाचारी : या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला
🔰 १९२२ : गया : चित्तरंजन दास : कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले
🔰 १९२४ : बेळगांव : महात्मा गांधी : महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले
🔰 १९२५ : कानपूर : सरोजिनी नायडू : राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा
🔰 १९२७ : मद्रास : एम.ए. अंसारी : सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९२८ : कलकत्ता : मोतीलाल नेहरू : नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली
🔰 १९२९ : लाहोर : पं. जवाहरलाल नेहरू : संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली
🔰 १९३१ : कराची : सरदार पटेल : मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९३६ : फैजपूर : जवाहरलाल नेहरू : ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले
🔰 १९३८ : हरिपुरा : सुभाषचंद्र बोस
🔰 १९३९ : त्रिपुरा : सुभाषचंद्र बोस
🔰 १९४० : रामगढ : अब्दुल कलाम आझाद : वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली
🔰 १९४० : मुंबई : मौ. अब्दुल आझाद : चलेजाव आंदोलनाची घोषणा
🔰 १९४७ : दिल्ली : डॉ. राजेंद्रप्रसाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन .
🔰 जाॅईन करा 👉
@talathi_bharati_2023
👍7
पेपरफुटी विरोधी कायद्यासाठी आज ट्विटर वॉर
@talathi_bharati_2023
@talathi_bharati_2023
✅ आतापर्यंतचे लोकसभा अध्यक्ष
🔰 १) जी वी मावळणकर : १९५२ ते १९५६
🔰 २) एम ए अय्यंगार : १९५६ ते १९६२
🔰 ३) एस हुकूम सिंह : १९६२ ते १९६७
🔰 ४) नीलम एस रेड्डी : १९६७ ते १९६९
🔰 ५) जी एस ढील्लोन : १९६९ ते १९७५
🔰 ६) बी आर भगत : १९७६ ते १९७७
🔰 ७) नीलम एस रेड्डी : २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७
🔰 ८) के एस हेगडे : १९७७ ते १९८०
🔰 ९) बलराम जाखर : १९८० ते १९८९
🔰 १०) रबी राय : १९८९ ते १९९१
🔰 ११) शिवराज पाटील : १९९१ ते १९९६
🔰 १२) पी ए संगमा : १९९६ ते १९९८
🔰 १२) जी एम सी बालयोगी : १९९८ ते २००२
🔰 १३) मनोहर जोशी : २००२ ते २००४
🔰 १४) सोमनाथ चॅटर्जी : २००४ ते २००९
🔰 १५) मीरा कुमार : २००९ ते २०१४
🔰 १६) सुमित्रा महाजन : २०१४ ते २०१९
🔰 १७) ओम बिर्ला : २०१९ पासून .
🔰 जाॅईन करा 👉
@talathi_bharati_2023
🔰 १) जी वी मावळणकर : १९५२ ते १९५६
🔰 २) एम ए अय्यंगार : १९५६ ते १९६२
🔰 ३) एस हुकूम सिंह : १९६२ ते १९६७
🔰 ४) नीलम एस रेड्डी : १९६७ ते १९६९
🔰 ५) जी एस ढील्लोन : १९६९ ते १९७५
🔰 ६) बी आर भगत : १९७६ ते १९७७
🔰 ७) नीलम एस रेड्डी : २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७
🔰 ८) के एस हेगडे : १९७७ ते १९८०
🔰 ९) बलराम जाखर : १९८० ते १९८९
🔰 १०) रबी राय : १९८९ ते १९९१
🔰 ११) शिवराज पाटील : १९९१ ते १९९६
🔰 १२) पी ए संगमा : १९९६ ते १९९८
🔰 १२) जी एम सी बालयोगी : १९९८ ते २००२
🔰 १३) मनोहर जोशी : २००२ ते २००४
🔰 १४) सोमनाथ चॅटर्जी : २००४ ते २००९
🔰 १५) मीरा कुमार : २००९ ते २०१४
🔰 १६) सुमित्रा महाजन : २०१४ ते २०१९
🔰 १७) ओम बिर्ला : २०१९ पासून .
🔰 जाॅईन करा 👉
@talathi_bharati_2023
👍1
✅ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
⛰️ कळसूबाई : १६४६ : अहमदनगर
⛰️ साल्हेर : १५६७ : नाशिक
⛰️ महाबळेश्वर : १४३८ : सातारा
⛰️ हरिश्चंद्रगड : १४२४ : अहमदनगर
⛰️ सप्तशृंगी : १४१६ : नाशिक
⛰️ तोरणा : १४०४ : पुणे
⛰️ राजगड : १३७६ : पुणे
⛰️ रामेश्वर : १३३७ : पुणे
⛰️ शिंगी : १२९३ : रायगड
⛰️ नाणेघाट : १२६४ : पुणे
⛰️ त्र्यंबकेश्वर : १३०४ : नाशिक
⛰️ बैराट : ११७७ : अमरावती
⛰️ चिखलदरा : १११५ : अमरावती .
🔰 जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
⛰️ कळसूबाई : १६४६ : अहमदनगर
⛰️ साल्हेर : १५६७ : नाशिक
⛰️ महाबळेश्वर : १४३८ : सातारा
⛰️ हरिश्चंद्रगड : १४२४ : अहमदनगर
⛰️ सप्तशृंगी : १४१६ : नाशिक
⛰️ तोरणा : १४०४ : पुणे
⛰️ राजगड : १३७६ : पुणे
⛰️ रामेश्वर : १३३७ : पुणे
⛰️ शिंगी : १२९३ : रायगड
⛰️ नाणेघाट : १२६४ : पुणे
⛰️ त्र्यंबकेश्वर : १३०४ : नाशिक
⛰️ बैराट : ११७७ : अमरावती
⛰️ चिखलदरा : १११५ : अमरावती .
🔰 जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
👍2
✅ महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे
🔰 गोदावरी : नाशिक , कोपरगाव , पैठण , गंगाखेड , नांदेड
🔰 कृष्णा : कराड , सांगली , मिरज , वाई , औदुंबर
🔰 भिमा : पंढरपुर
🔰 मुळा - मुठा : पुणे
🔰 इंद्रायणी : आळंदी , देहु
🔰 प्रवरा : नेवासे , संगमनेर
🔰 पाझरा : धुळे
🔰 कयाधु : हिंगोली
🔰 पंचगंगा : कोल्हापुर
🔰 धाम : पवनार
🔰 नाग : नागपुर
🔰 गिरणा : भडगांव
🔰 वशिष्ठ : चिपळूण
🔰 वर्धा : पुलगाव
🔰 सिंधफणा : माजलगांव
🔰 वेण्णा : हिंगणघाट
🔰 कऱ्हा : जेजूरी
🔰 सीना : अहमदनगर
🔰 बोरी : अंमळनेर
🔰 ईरई : चंद्रपूर
🔰 मिठी : मुंबई .
✅ जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
🔰 गोदावरी : नाशिक , कोपरगाव , पैठण , गंगाखेड , नांदेड
🔰 कृष्णा : कराड , सांगली , मिरज , वाई , औदुंबर
🔰 भिमा : पंढरपुर
🔰 मुळा - मुठा : पुणे
🔰 इंद्रायणी : आळंदी , देहु
🔰 प्रवरा : नेवासे , संगमनेर
🔰 पाझरा : धुळे
🔰 कयाधु : हिंगोली
🔰 पंचगंगा : कोल्हापुर
🔰 धाम : पवनार
🔰 नाग : नागपुर
🔰 गिरणा : भडगांव
🔰 वशिष्ठ : चिपळूण
🔰 वर्धा : पुलगाव
🔰 सिंधफणा : माजलगांव
🔰 वेण्णा : हिंगणघाट
🔰 कऱ्हा : जेजूरी
🔰 सीना : अहमदनगर
🔰 बोरी : अंमळनेर
🔰 ईरई : चंद्रपूर
🔰 मिठी : मुंबई .
✅ जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
👍10
अविश्वास दर्शक ठराव.pdf
1.8 MB
🔹अविश्वास दर्शक ठराव🔹
🔹नुकताच मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून लोकसभेत विरोधकांनी एनडीए सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे...
यावर आगामी परिक्षेत नक्की प्रश्न येऊ शकतो..
🔹नुकताच मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून लोकसभेत विरोधकांनी एनडीए सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे...
यावर आगामी परिक्षेत नक्की प्रश्न येऊ शकतो..
👍3
Forest Guard चे हॉल तिकीट आलेले आहेत..
खालील पद्धतीने Download करा..🔥
1. log in करा
2. Post सिलेक्ट करा
3. Action वर करा
Admit card ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा..
लिंक :
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
@talathi_bharati_2023
खालील पद्धतीने Download करा..🔥
1. log in करा
2. Post सिलेक्ट करा
3. Action वर करा
Admit card ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा..
लिंक :
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
@talathi_bharati_2023
👍1