This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्र्यांना आणखीन एकदा तारीख वाढवण्याची विनंती केली आहे🙏
तारीख वाढवून येऊ शकते
तारीख वाढवून येऊ शकते
समाजसुधारक भाग 1
🎯 लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920) 🎯
👉 जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी
👉 1881 - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे
👉 1880 - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
👉 1884 - डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
👉 1893 - सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ
👉 1895 - शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती.
👉 1908 - कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल 'राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा' - मंडाले येथे रवानगी - तेथेच 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लिखान.
👉 1914 - मंडालेल्या तुरंगातून सुटका
👉 1916 - लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
👉 1920 - काँग्रेस अंतर्गत 'काँग्रेस लोकशाही पक्ष' टिळकांनी स्थापन केला.
👉 1920 - 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे व्हॅलेटाईन चिरोल टिळकांना म्हणत असत.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
🎯 लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920) 🎯
👉 जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी
👉 1881 - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे
👉 1880 - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
👉 1884 - डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
👉 1893 - सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ
👉 1895 - शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती.
👉 1908 - कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल 'राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा' - मंडाले येथे रवानगी - तेथेच 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लिखान.
👉 1914 - मंडालेल्या तुरंगातून सुटका
👉 1916 - लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
👉 1920 - काँग्रेस अंतर्गत 'काँग्रेस लोकशाही पक्ष' टिळकांनी स्थापन केला.
👉 1920 - 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे व्हॅलेटाईन चिरोल टिळकांना म्हणत असत.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
👍5😱1
समाजसुधारक भाग 2
🎯 म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948) 🎯
👉 जन्म 2 ऑक्टोबर 1869 - पोरबंदर (गुजरात)
👉 इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली.
👉 1893 ते 1914 - दक्षिण आफ्रिकेत कार्ये
👉 गांधीजीचे राजकीय गुरु - गोपाळ कृष्ण गोखले.
👉 गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले.
👉 1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला.
👉 पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली.
👉 1917 - चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह)
👉 1918 - खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी)
👉 1918 - अहमदाबाद गिरणीतील संप
👉 1920 - असहकार चळवळीस प्रारंभ केला.
👉 1924 - बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
👉 1930 - सविनय कायदेभंगाची चळवळ
👉 1933 - 'हरिजन सेवक संघाची' स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.
👉 1933 - 'हरिजन' हे दैनिक सुरू केले.
👉 1940 - वैयक्तिक सत्याग्रह
👉 1942 - 'चलेजाव' ची घोषणा
👉 1948 - 30 जानेवारी गांधीजीची हत्या
👉 दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र काढले.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
🎯 म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948) 🎯
👉 जन्म 2 ऑक्टोबर 1869 - पोरबंदर (गुजरात)
👉 इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली.
👉 1893 ते 1914 - दक्षिण आफ्रिकेत कार्ये
👉 गांधीजीचे राजकीय गुरु - गोपाळ कृष्ण गोखले.
👉 गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले.
👉 1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला.
👉 पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली.
👉 1917 - चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह)
👉 1918 - खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी)
👉 1918 - अहमदाबाद गिरणीतील संप
👉 1920 - असहकार चळवळीस प्रारंभ केला.
👉 1924 - बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
👉 1930 - सविनय कायदेभंगाची चळवळ
👉 1933 - 'हरिजन सेवक संघाची' स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.
👉 1933 - 'हरिजन' हे दैनिक सुरू केले.
👉 1940 - वैयक्तिक सत्याग्रह
👉 1942 - 'चलेजाव' ची घोषणा
👉 1948 - 30 जानेवारी गांधीजीची हत्या
👉 दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र काढले.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
👍2
5_6109279979978099422.pdf
176.7 KB
⭕️♦️सरळसेवेसाठी अत्यंत महत्वाचे..
✅ गणित आणि बुद्धिमत्ता महत्वाची सुत्रे.
👉 स्टेट बोर्ड, Scholarship आणि इतर महत्वाच्या Source मधून गणित बुद्धिमत्तेची महत्वाची सूत्रे एकत्र केलेली आहेत.
👉 येणाऱ्या सर्व सरळसेवा आणि Combine साठी गणित आणि बुद्धिमत्ता साठी या pdf चा नक्की वापर करा..
TheAchieversMentorship
@talathi_bharati_2023
✅ गणित आणि बुद्धिमत्ता महत्वाची सुत्रे.
👉 स्टेट बोर्ड, Scholarship आणि इतर महत्वाच्या Source मधून गणित बुद्धिमत्तेची महत्वाची सूत्रे एकत्र केलेली आहेत.
👉 येणाऱ्या सर्व सरळसेवा आणि Combine साठी गणित आणि बुद्धिमत्ता साठी या pdf चा नक्की वापर करा..
TheAchieversMentorship
@talathi_bharati_2023
👍1
Talathi bharti 2023
TCS All PYQ By Jaypal Sir.pdf
कोणतीही test series लावण्याच्या आधी हे question solve करा त्यापेक्षा जास्तच फायद्याचे ठरेल
@talathi_bharati_2023
@talathi_bharati_2023
🤣2👍1🥰1
तलाठी पदभरतीसंबंधी कोणत्याही माहितीसाठी पहिल्या ईमेल आयडी वर संपर्क करावा तसेच चुकीने शुल्क कट झाले असल्यास किंवा पेमेंट/रीफंड संबंधी कोणत्याही तक्रारीसाठी आपल्या अर्जा आणि पेमेंट स्लीप सहित तक्रार लिहून पाठविल्यास आपले रीफंड प्राप्त होऊ शकेल.
mpscguidnce
@talathi_bharati_2023
mpscguidnce
@talathi_bharati_2023
👍1
समाजसुधारक भाग 3
🎯 महात्मा जोतिबा फुले यांची कामगिरी 🎯
👉 मूळ गाव - कटगुण (सातारा)
👉 गोर्हे हे मूळ आडनाव.
👉 ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव
👉 आईचे नाव चिमणाबाई होते.
👉 सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.
👉 सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत.
👉 स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
👉 १८२८ - जन्म कटगूण,सातारा जिल्हा
👉 १८३४ ते १८३८ - पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.
👉 १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
👉 १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
👉 १८४७ - लहूजी बुवांकडेदांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
👉 १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
👉 १८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
👉 १८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
👉 सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
👉 १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
👉 मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
👉 नोहेंबर १६ १९५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
👉 १८५३ - 'दि सोसायटी फॉरप्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग न्ड अदर्स' स्थापन केली.
👉 १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
👉 १८५५ - रात्रशाळेची सुरवात केली.
👉 १८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
👉 १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
👉 १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
👉 १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
👉 १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
👉 १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
👉 १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
👉 १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
👉 १८७५ - शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
👉 १८७५ - स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
👉 १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
👉 १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
👉 १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
👉 १८८७ - सत्यशोधक समाजातफ नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली
👉 १८८८ - ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
👉 १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.
👉 २८नोव्हेंबर १८९र्० पुणे येथे निधन झाले.
👉 ज्योतीरावांची ग्रंथसंपदा -
👉 नाव साहित्यप्रकार लेखन काळ
१) तृतीय रत्न नाटक १८५५
२) छत्रपती शिवाजी - राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९
३)ब्राह्मणांचे कसब १८६९
४)गुलामगिरी १८७३
५)शेतकर्यांचा आसूड १८८३
६)सत्सार १ सत्सार २ १८८५
७)इशारा १८८५
८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशित )
९)अखंड काव्य रचना 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
१८८०- नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
🎯 महात्मा जोतिबा फुले यांची कामगिरी 🎯
👉 मूळ गाव - कटगुण (सातारा)
👉 गोर्हे हे मूळ आडनाव.
👉 ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव
👉 आईचे नाव चिमणाबाई होते.
👉 सावित्रीबाईंना शिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.
👉 सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत.
👉 स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
👉 १८२८ - जन्म कटगूण,सातारा जिल्हा
👉 १८३४ ते १८३८ - पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.
👉 १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
👉 १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
👉 १८४७ - लहूजी बुवांकडेदांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
👉 १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
👉 १८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
👉 १८४८ - भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
👉 सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
👉 १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
👉 मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
👉 नोहेंबर १६ १९५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
👉 १८५३ - 'दि सोसायटी फॉरप्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग न्ड अदर्स' स्थापन केली.
👉 १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली.
👉 १८५५ - रात्रशाळेची सुरवात केली.
👉 १८५६ - मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
👉 १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
👉 १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
👉 १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
👉 १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
👉 १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
👉 १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
👉 १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
👉 १८७५ - शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
👉 १८७५ - स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
👉 १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
👉 १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
👉 १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
👉 १८८७ - सत्यशोधक समाजातफ नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली
👉 १८८८ - ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
👉 १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.
👉 २८नोव्हेंबर १८९र्० पुणे येथे निधन झाले.
👉 ज्योतीरावांची ग्रंथसंपदा -
👉 नाव साहित्यप्रकार लेखन काळ
१) तृतीय रत्न नाटक १८५५
२) छत्रपती शिवाजी - राजे भोसले यांचा पवाडा पोवाडा १८६९
३)ब्राह्मणांचे कसब १८६९
४)गुलामगिरी १८७३
५)शेतकर्यांचा आसूड १८८३
६)सत्सार १ सत्सार २ १८८५
७)इशारा १८८५
८)सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशित )
९)अखंड काव्य रचना 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
१८८०- नारायण मेधाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
👍10
📰 भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक (भाग-१)
🔰 दर्पण : बाळशास्त्री जांभेकर
🔰 दिग्दर्शन (मासिक) : बाळशास्त्री जांभेकर
🔰 प्रभाकर (साप्ताहिक) : भाऊ महाराज
🔰 हितेच्छू (साप्ताहिक) : लोकहितवादी
🔰 काळ (साप्ताहिक) : शी.म.परांजपे
🔰 स्वराज्य पत्र (साप्ताहिक) शी.म.परांजपे
🔰 केसरी : लोकमान्य टिळक
🔰 मराठा (इंग्रजी साप्ताहिक) : लोकमान्य टिळक
🔰 दिंनबंधू (साप्ताहिक) : कृष्णाराव भालेकर
🔰 समाज स्वास्थ (मासिक) : रघुनाथ धोंडो कर्वे
🔰 विध्यर्थी (मासिक) : साने गुरुजी
🔰 कॉग्रेस (साप्ताहिक) : साने गुरुजी
🔰 साधना (साप्ताहिक) : साने गुरुजी
🔰 शालापत्रक : कृष्णशास्त्री चिपळूणकर
🔰 उपासना (साप्ताहिक) : वी.रा.शिंदे
🔰 सुबोध पत्रिका : प्रार्थना समाज
🔰 महाराष्ट्र धर्म (मासिक) : आचार्य विनोबा भावे
🔰 मानवी समता : महर्षी धो. के. कर्वे
🔰 सुधारक (साप्ताहिक) : आगरकर
🔰 बहिष्कृत भारत (पाक्षिक) : डॉ. बाबासाहेब
🔰 मूकनायक (पाक्षिक) : डॉ. बाबासाहेब
🔰 जनता (प्रबुध्द भारत) : डॉ. बाबासाहेब
🔰 समता : डॉ. बाबासाहेब
🔰 मानवता: डॉ. बाबासाहेब
🔰 बहिष्कृत मेळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔰 सार्वजनिक सभा : न्या. म गो रानडे
🔰 इंदुप्रकाश : म गो रानडे
🔰 हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) : लाला हरदयाळ
🔰 श्रद्धा (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 विजय (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 अर्जुन (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 सदधर्म प्रचार (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 वंदे मातरम : अरविंद घोष
🔰 जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
🔰 दर्पण : बाळशास्त्री जांभेकर
🔰 दिग्दर्शन (मासिक) : बाळशास्त्री जांभेकर
🔰 प्रभाकर (साप्ताहिक) : भाऊ महाराज
🔰 हितेच्छू (साप्ताहिक) : लोकहितवादी
🔰 काळ (साप्ताहिक) : शी.म.परांजपे
🔰 स्वराज्य पत्र (साप्ताहिक) शी.म.परांजपे
🔰 केसरी : लोकमान्य टिळक
🔰 मराठा (इंग्रजी साप्ताहिक) : लोकमान्य टिळक
🔰 दिंनबंधू (साप्ताहिक) : कृष्णाराव भालेकर
🔰 समाज स्वास्थ (मासिक) : रघुनाथ धोंडो कर्वे
🔰 विध्यर्थी (मासिक) : साने गुरुजी
🔰 कॉग्रेस (साप्ताहिक) : साने गुरुजी
🔰 साधना (साप्ताहिक) : साने गुरुजी
🔰 शालापत्रक : कृष्णशास्त्री चिपळूणकर
🔰 उपासना (साप्ताहिक) : वी.रा.शिंदे
🔰 सुबोध पत्रिका : प्रार्थना समाज
🔰 महाराष्ट्र धर्म (मासिक) : आचार्य विनोबा भावे
🔰 मानवी समता : महर्षी धो. के. कर्वे
🔰 सुधारक (साप्ताहिक) : आगरकर
🔰 बहिष्कृत भारत (पाक्षिक) : डॉ. बाबासाहेब
🔰 मूकनायक (पाक्षिक) : डॉ. बाबासाहेब
🔰 जनता (प्रबुध्द भारत) : डॉ. बाबासाहेब
🔰 समता : डॉ. बाबासाहेब
🔰 मानवता: डॉ. बाबासाहेब
🔰 बहिष्कृत मेळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔰 सार्वजनिक सभा : न्या. म गो रानडे
🔰 इंदुप्रकाश : म गो रानडे
🔰 हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) : लाला हरदयाळ
🔰 श्रद्धा (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 विजय (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 अर्जुन (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 सदधर्म प्रचार (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद
🔰 वंदे मातरम : अरविंद घोष
🔰 जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
👍6
समाजसुधारक भाग 4
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट 🎯
👉 जन्म : १४ एप्रिल १८९१,
👉 जन्मगाव : महू ( मध्यप्रदेश )
👉 मुंबई विद्यापीठातुन पदवी संपादन.
अमेरिका व इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण व प्रसिध्द विद्यापीठांच्या सर्वोच्च पदव्या संपादन.
👉 १९२० पासून अस्पृश्यांचे संघटन करण्यास व त्यांच्या जागृतीस सुरूवात.
👉 मुकनायक (१९२०),
👉 बहिष्कृत भारत (१९२७), ही नियतकालिके सुरू केली.
👉 बहिष्कृत हितकारिणी सभा(१९२४), 👉 स्वतंत्र मजुर पक्ष (१९२६)
👉 भारतीय घटनेचे शिल्पकार,
👉 भारताचे पहिले कायदेमंत्री.
👉 शेडयुल्ड कास्ट फेडरेशन (१९२४) यांसारख्या राजकिय संघटना पक्ष स्थापन
👉 कोलंबीया विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रबंध लिहुन १९१६ साली पी.एच.डी. मिळविली व बॅरिस्टर ही पदवी.
👉 मुंबईच्या सिडनेहम कॉलेजात दोन वर्ष अध्ययनाचे काम.
👉 १९२३ साली लंडन विद्यापीठाची डी. एस. सी. ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली.
👉 १९३२ पुणे करारावर सही.
👉 १९५६ साली नागपुरात धर्म त्याग.
👉 मृत्यु : ६ डिसेंबर १९५६
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट 🎯
👉 जन्म : १४ एप्रिल १८९१,
👉 जन्मगाव : महू ( मध्यप्रदेश )
👉 मुंबई विद्यापीठातुन पदवी संपादन.
अमेरिका व इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण व प्रसिध्द विद्यापीठांच्या सर्वोच्च पदव्या संपादन.
👉 १९२० पासून अस्पृश्यांचे संघटन करण्यास व त्यांच्या जागृतीस सुरूवात.
👉 मुकनायक (१९२०),
👉 बहिष्कृत भारत (१९२७), ही नियतकालिके सुरू केली.
👉 बहिष्कृत हितकारिणी सभा(१९२४), 👉 स्वतंत्र मजुर पक्ष (१९२६)
👉 भारतीय घटनेचे शिल्पकार,
👉 भारताचे पहिले कायदेमंत्री.
👉 शेडयुल्ड कास्ट फेडरेशन (१९२४) यांसारख्या राजकिय संघटना पक्ष स्थापन
👉 कोलंबीया विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रबंध लिहुन १९१६ साली पी.एच.डी. मिळविली व बॅरिस्टर ही पदवी.
👉 मुंबईच्या सिडनेहम कॉलेजात दोन वर्ष अध्ययनाचे काम.
👉 १९२३ साली लंडन विद्यापीठाची डी. एस. सी. ही अर्थशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवली.
👉 १९३२ पुणे करारावर सही.
👉 १९५६ साली नागपुरात धर्म त्याग.
👉 मृत्यु : ६ डिसेंबर १९५६
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
👍6
🟢 इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तथ्य
●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे
●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.
●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.
●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.
●हिंदुस्तानचे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.
●महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.
●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे
●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे
●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे
●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले
●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज
●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर
●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे
●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई
●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई
●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई
●केसरी — लोकमान्य टिळक
●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख
●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे
●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख
●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी
●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर
●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी
●कुसाबाई शीपुनर्विवाह 1874 रोजी विष्णूशास्त्री पंडित यांनी केला.
●गोदुबाईशी पुनार्वीवाह (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.
●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह रा.गो.भांडारकर यांनी केला.
●विधवा विवाह मंडळी/संघ (1893)महर्षी धो.के.कर्वे
●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे
●विधवा विवाह पुस्तक — विष्णूशास्त्री पंडित
●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.
●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा कायदा (1918) शाहू महाराज यांनी केला.
@talathi_bharati_2023
●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे
●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.
●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.
●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.
●हिंदुस्तानचे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.
●महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.
●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे
●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे
●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे
●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले
●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज
●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर
●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे
●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई
●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई
●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई
●केसरी — लोकमान्य टिळक
●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख
●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे
●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख
●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी
●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर
●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी
●कुसाबाई शीपुनर्विवाह 1874 रोजी विष्णूशास्त्री पंडित यांनी केला.
●गोदुबाईशी पुनार्वीवाह (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.
●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह रा.गो.भांडारकर यांनी केला.
●विधवा विवाह मंडळी/संघ (1893)महर्षी धो.के.कर्वे
●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे
●विधवा विवाह पुस्तक — विष्णूशास्त्री पंडित
●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.
●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा कायदा (1918) शाहू महाराज यांनी केला.
@talathi_bharati_2023
👍5
✅ भारतीय घटनेत इतर देशांकडून घेतलेल्या गोष्टी
🔰 संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
🔰 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
🔰 राष्ट्रपती निवडणूक पद्धत : आयर्लंड
🔰 राज्यसभेवरील नामनिर्देशित सदस्य : आयर्लंड
🔰 मूलभूत हक्क : अमेरिका
🔰 न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
🔰 न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
🔰 उपराष्ट्रपतीपद : अमेरिका
🔰 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
🔰 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
🔰 कायदा निर्मिती : इंग्लंड
🔰 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
🔰 घटनादुरूस्ती : दक्षिण आफ्रिका
🔰 आणीबाणी : जर्मनी
🔰 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
🔰 संघराज्य पद्धत : कॅनडा
🔰 शेष अधिकार : कॅनडा .
🔰 जाॅईन करा 👉
@talathi_bharati_2023
🔰 संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
🔰 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
🔰 राष्ट्रपती निवडणूक पद्धत : आयर्लंड
🔰 राज्यसभेवरील नामनिर्देशित सदस्य : आयर्लंड
🔰 मूलभूत हक्क : अमेरिका
🔰 न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
🔰 न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
🔰 उपराष्ट्रपतीपद : अमेरिका
🔰 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
🔰 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
🔰 कायदा निर्मिती : इंग्लंड
🔰 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
🔰 घटनादुरूस्ती : दक्षिण आफ्रिका
🔰 आणीबाणी : जर्मनी
🔰 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
🔰 संघराज्य पद्धत : कॅनडा
🔰 शेष अधिकार : कॅनडा .
🔰 जाॅईन करा 👉
@talathi_bharati_2023
◆ पृथ्वीवरील ५ महासागर खालील आहेत ◆
🔸 प्रशांत महासागर
(क्षेत्रफळ: १६,६२,४०,९७७ वर्ग किमी)
🔸अटलांटिक महासागर
(क्षेत्रफळ: ८,६५,५७,४०२ वर्ग किमी)
🔸 हिंदी महासागर
(क्षेत्रफळ: ७,३४,२६,१६३ वर्ग किमी)
•भारताच्या दक्शिणेला हा महासागर आहे.अरबी समूद्र व बंगालचा ऊपसागर यांमुळे भारताचा भुभाग हिंदी महासागरापासून वेगळा झाला आहे.
🔸 दक्षिणी महासागर
(क्षेत्रफळ: २,०३,२७,००० वर्ग किमी)
🔸 आर्क्टिक महासागर
(क्षेत्रफळ : १,३२,२४,४७९ वर्ग किमी)
@talathi_bharati_2023
🔸 प्रशांत महासागर
(क्षेत्रफळ: १६,६२,४०,९७७ वर्ग किमी)
🔸अटलांटिक महासागर
(क्षेत्रफळ: ८,६५,५७,४०२ वर्ग किमी)
🔸 हिंदी महासागर
(क्षेत्रफळ: ७,३४,२६,१६३ वर्ग किमी)
•भारताच्या दक्शिणेला हा महासागर आहे.अरबी समूद्र व बंगालचा ऊपसागर यांमुळे भारताचा भुभाग हिंदी महासागरापासून वेगळा झाला आहे.
🔸 दक्षिणी महासागर
(क्षेत्रफळ: २,०३,२७,००० वर्ग किमी)
🔸 आर्क्टिक महासागर
(क्षेत्रफळ : १,३२,२४,४७९ वर्ग किमी)
@talathi_bharati_2023
👍2
🛑 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🛑
वायव्य:- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या
उत्तर:- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या
ईशान्य:- दरकेसा टेकड्या
पूर्व:- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर
दक्षिण:- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी
पश्चिम:- अरबी समुद्र
@talathi_bharati_2023
वायव्य:- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या
उत्तर:- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या
ईशान्य:- दरकेसा टेकड्या
पूर्व:- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर
दक्षिण:- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी
पश्चिम:- अरबी समुद्र
@talathi_bharati_2023
👍2
🟠 गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती
◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.
◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते.
◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते.
◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे.
◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती.
◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे.
◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.
★ गोदावरी नदीचा उगम :-
◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते.
◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो.
◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते.
◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे.
◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०8 जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६)परभणी 7) नांदेड 8)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.
★ गोदावरीच्या उपनद्या:-
◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.
★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-
◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.
★ गोदावरी नदीवरील धरणे:-
◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.
◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे.
◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती
@talathi_bharati_2023
◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.
◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते.
◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते.
◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे.
◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती.
◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे.
◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.
★ गोदावरी नदीचा उगम :-
◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते.
◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो.
◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते.
◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे.
◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०8 जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६)परभणी 7) नांदेड 8)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.
★ गोदावरीच्या उपनद्या:-
◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.
★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-
◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.
★ गोदावरी नदीवरील धरणे:-
◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.
◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे.
◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती
@talathi_bharati_2023
👍6