🛑 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🛑
वायव्य:- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या
उत्तर:- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या
ईशान्य:- दरकेसा टेकड्या
पूर्व:- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर
दक्षिण:- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी
पश्चिम:- अरबी समुद्र
@talathi_bharati_2023
वायव्य:- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या
उत्तर:- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या
ईशान्य:- दरकेसा टेकड्या
पूर्व:- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर
दक्षिण:- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी
पश्चिम:- अरबी समुद्र
@talathi_bharati_2023
👍2
🟠 गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती
◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.
◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते.
◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते.
◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे.
◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती.
◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे.
◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.
★ गोदावरी नदीचा उगम :-
◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते.
◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो.
◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते.
◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे.
◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०8 जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६)परभणी 7) नांदेड 8)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.
★ गोदावरीच्या उपनद्या:-
◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.
★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-
◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.
★ गोदावरी नदीवरील धरणे:-
◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.
◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे.
◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती
@talathi_bharati_2023
◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.
◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते.
◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते.
◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे.
◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती.
◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे.
◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.
★ गोदावरी नदीचा उगम :-
◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते.
◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो.
◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते.
◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे.
◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.
◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०8 जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६)परभणी 7) नांदेड 8)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.
★ गोदावरीच्या उपनद्या:-
◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.
★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-
◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.
★ गोदावरी नदीवरील धरणे:-
◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.
◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे.
◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती
@talathi_bharati_2023
👍6
RAT_YB_059.pdf
834.5 KB
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ #YCMOU चे एकदम सुंदर आणि सोपे अशे English Grammer चे पुस्तक
सर्व basic concept समजण्यासाठी
नक्की वाचा
👉 @talathi_bharati_2023
सर्व basic concept समजण्यासाठी
नक्की वाचा
👉 @talathi_bharati_2023
👍2
✅ काँग्रेसची काही महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :
🔰 १८८५ : मुंबई : व्योमेशचंद्र बॅनर्जी : काँग्रेसचे पहिले अधिवेशन
🔰 १८८७ : मद्रास : बद्रुद्दीन तय्यबजी : पहिले मुस्लिम अध्यक्ष
🔰 १८८८ : अलाहाबाद : सर जॉर्ज युल : पहिले स्काटिश अध्यक्ष
🔰 १८८९ : मुंबई : सर विल्यम वेडरबर्ग : पहिले इंग्रज अध्यक्ष
🔰 १८९६ : कलकत्ता : रहेमतुल्ला सयानी : या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले
🔰 १९०५ : बनारस : गोपाल कृष्ण गोखले : हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले
🔰 १९०६ : कलकत्ता : दादाभाई नौरोजी : या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९०७ : सूरत : राशबिहारी बोस : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली
🔰 १९१५ : मुंबई : लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा : या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९१६ : लखनौ : अंबिकाचरण मुजूमदार : या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला
🔰 १९१७ : कलकत्ता : डॉ. अॅनी बेझंट : राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला
🔰 १९२० : कलकत्ता (विशेष) - लाला लजपत रॉय : या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.
🔰 १९२० : नागपूर : सी. राघवाचारी : या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला
🔰 १९२२ : गया : चित्तरंजन दास : कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले
🔰 १९२४ : बेळगांव : महात्मा गांधी : महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले
🔰 १९२५ : कानपूर : सरोजिनी नायडू : राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा
🔰 १९२७ : मद्रास : एम.ए. अंसारी : सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९२८ : कलकत्ता : मोतीलाल नेहरू : नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली
🔰 १९२९ : लाहोर : पं. जवाहरलाल नेहरू : संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली
🔰 १९३१ : कराची : सरदार पटेल : मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९३६ : फैजपूर : जवाहरलाल नेहरू : ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले
🔰 १९३८ : हरिपुरा : सुभाषचंद्र बोस
🔰 १९३९ : त्रिपुरा : सुभाषचंद्र बोस
🔰 १९४० : रामगढ : अब्दुल कलाम आझाद : वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली
🔰 १९४० : मुंबई : मौ. अब्दुल आझाद : चलेजाव आंदोलनाची घोषणा
🔰 १९४७ : दिल्ली : डॉ. राजेंद्रप्रसाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन .
🔰 जाॅईन करा 👉
@talathi_bharati_2023
🔰 १८८५ : मुंबई : व्योमेशचंद्र बॅनर्जी : काँग्रेसचे पहिले अधिवेशन
🔰 १८८७ : मद्रास : बद्रुद्दीन तय्यबजी : पहिले मुस्लिम अध्यक्ष
🔰 १८८८ : अलाहाबाद : सर जॉर्ज युल : पहिले स्काटिश अध्यक्ष
🔰 १८८९ : मुंबई : सर विल्यम वेडरबर्ग : पहिले इंग्रज अध्यक्ष
🔰 १८९६ : कलकत्ता : रहेमतुल्ला सयानी : या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले
🔰 १९०५ : बनारस : गोपाल कृष्ण गोखले : हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले
🔰 १९०६ : कलकत्ता : दादाभाई नौरोजी : या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९०७ : सूरत : राशबिहारी बोस : राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली
🔰 १९१५ : मुंबई : लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा : या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९१६ : लखनौ : अंबिकाचरण मुजूमदार : या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला
🔰 १९१७ : कलकत्ता : डॉ. अॅनी बेझंट : राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला
🔰 १९२० : कलकत्ता (विशेष) - लाला लजपत रॉय : या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.
🔰 १९२० : नागपूर : सी. राघवाचारी : या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला
🔰 १९२२ : गया : चित्तरंजन दास : कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले
🔰 १९२४ : बेळगांव : महात्मा गांधी : महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले
🔰 १९२५ : कानपूर : सरोजिनी नायडू : राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा
🔰 १९२७ : मद्रास : एम.ए. अंसारी : सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९२८ : कलकत्ता : मोतीलाल नेहरू : नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली
🔰 १९२९ : लाहोर : पं. जवाहरलाल नेहरू : संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली
🔰 १९३१ : कराची : सरदार पटेल : मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला
🔰 १९३६ : फैजपूर : जवाहरलाल नेहरू : ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले
🔰 १९३८ : हरिपुरा : सुभाषचंद्र बोस
🔰 १९३९ : त्रिपुरा : सुभाषचंद्र बोस
🔰 १९४० : रामगढ : अब्दुल कलाम आझाद : वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली
🔰 १९४० : मुंबई : मौ. अब्दुल आझाद : चलेजाव आंदोलनाची घोषणा
🔰 १९४७ : दिल्ली : डॉ. राजेंद्रप्रसाद : भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन .
🔰 जाॅईन करा 👉
@talathi_bharati_2023
👍7
पेपरफुटी विरोधी कायद्यासाठी आज ट्विटर वॉर
@talathi_bharati_2023
@talathi_bharati_2023
✅ आतापर्यंतचे लोकसभा अध्यक्ष
🔰 १) जी वी मावळणकर : १९५२ ते १९५६
🔰 २) एम ए अय्यंगार : १९५६ ते १९६२
🔰 ३) एस हुकूम सिंह : १९६२ ते १९६७
🔰 ४) नीलम एस रेड्डी : १९६७ ते १९६९
🔰 ५) जी एस ढील्लोन : १९६९ ते १९७५
🔰 ६) बी आर भगत : १९७६ ते १९७७
🔰 ७) नीलम एस रेड्डी : २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७
🔰 ८) के एस हेगडे : १९७७ ते १९८०
🔰 ९) बलराम जाखर : १९८० ते १९८९
🔰 १०) रबी राय : १९८९ ते १९९१
🔰 ११) शिवराज पाटील : १९९१ ते १९९६
🔰 १२) पी ए संगमा : १९९६ ते १९९८
🔰 १२) जी एम सी बालयोगी : १९९८ ते २००२
🔰 १३) मनोहर जोशी : २००२ ते २००४
🔰 १४) सोमनाथ चॅटर्जी : २००४ ते २००९
🔰 १५) मीरा कुमार : २००९ ते २०१४
🔰 १६) सुमित्रा महाजन : २०१४ ते २०१९
🔰 १७) ओम बिर्ला : २०१९ पासून .
🔰 जाॅईन करा 👉
@talathi_bharati_2023
🔰 १) जी वी मावळणकर : १९५२ ते १९५६
🔰 २) एम ए अय्यंगार : १९५६ ते १९६२
🔰 ३) एस हुकूम सिंह : १९६२ ते १९६७
🔰 ४) नीलम एस रेड्डी : १९६७ ते १९६९
🔰 ५) जी एस ढील्लोन : १९६९ ते १९७५
🔰 ६) बी आर भगत : १९७६ ते १९७७
🔰 ७) नीलम एस रेड्डी : २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७
🔰 ८) के एस हेगडे : १९७७ ते १९८०
🔰 ९) बलराम जाखर : १९८० ते १९८९
🔰 १०) रबी राय : १९८९ ते १९९१
🔰 ११) शिवराज पाटील : १९९१ ते १९९६
🔰 १२) पी ए संगमा : १९९६ ते १९९८
🔰 १२) जी एम सी बालयोगी : १९९८ ते २००२
🔰 १३) मनोहर जोशी : २००२ ते २००४
🔰 १४) सोमनाथ चॅटर्जी : २००४ ते २००९
🔰 १५) मीरा कुमार : २००९ ते २०१४
🔰 १६) सुमित्रा महाजन : २०१४ ते २०१९
🔰 १७) ओम बिर्ला : २०१९ पासून .
🔰 जाॅईन करा 👉
@talathi_bharati_2023
👍1
✅ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
⛰️ कळसूबाई : १६४६ : अहमदनगर
⛰️ साल्हेर : १५६७ : नाशिक
⛰️ महाबळेश्वर : १४३८ : सातारा
⛰️ हरिश्चंद्रगड : १४२४ : अहमदनगर
⛰️ सप्तशृंगी : १४१६ : नाशिक
⛰️ तोरणा : १४०४ : पुणे
⛰️ राजगड : १३७६ : पुणे
⛰️ रामेश्वर : १३३७ : पुणे
⛰️ शिंगी : १२९३ : रायगड
⛰️ नाणेघाट : १२६४ : पुणे
⛰️ त्र्यंबकेश्वर : १३०४ : नाशिक
⛰️ बैराट : ११७७ : अमरावती
⛰️ चिखलदरा : १११५ : अमरावती .
🔰 जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
⛰️ कळसूबाई : १६४६ : अहमदनगर
⛰️ साल्हेर : १५६७ : नाशिक
⛰️ महाबळेश्वर : १४३८ : सातारा
⛰️ हरिश्चंद्रगड : १४२४ : अहमदनगर
⛰️ सप्तशृंगी : १४१६ : नाशिक
⛰️ तोरणा : १४०४ : पुणे
⛰️ राजगड : १३७६ : पुणे
⛰️ रामेश्वर : १३३७ : पुणे
⛰️ शिंगी : १२९३ : रायगड
⛰️ नाणेघाट : १२६४ : पुणे
⛰️ त्र्यंबकेश्वर : १३०४ : नाशिक
⛰️ बैराट : ११७७ : अमरावती
⛰️ चिखलदरा : १११५ : अमरावती .
🔰 जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
👍2
✅ महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे
🔰 गोदावरी : नाशिक , कोपरगाव , पैठण , गंगाखेड , नांदेड
🔰 कृष्णा : कराड , सांगली , मिरज , वाई , औदुंबर
🔰 भिमा : पंढरपुर
🔰 मुळा - मुठा : पुणे
🔰 इंद्रायणी : आळंदी , देहु
🔰 प्रवरा : नेवासे , संगमनेर
🔰 पाझरा : धुळे
🔰 कयाधु : हिंगोली
🔰 पंचगंगा : कोल्हापुर
🔰 धाम : पवनार
🔰 नाग : नागपुर
🔰 गिरणा : भडगांव
🔰 वशिष्ठ : चिपळूण
🔰 वर्धा : पुलगाव
🔰 सिंधफणा : माजलगांव
🔰 वेण्णा : हिंगणघाट
🔰 कऱ्हा : जेजूरी
🔰 सीना : अहमदनगर
🔰 बोरी : अंमळनेर
🔰 ईरई : चंद्रपूर
🔰 मिठी : मुंबई .
✅ जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
🔰 गोदावरी : नाशिक , कोपरगाव , पैठण , गंगाखेड , नांदेड
🔰 कृष्णा : कराड , सांगली , मिरज , वाई , औदुंबर
🔰 भिमा : पंढरपुर
🔰 मुळा - मुठा : पुणे
🔰 इंद्रायणी : आळंदी , देहु
🔰 प्रवरा : नेवासे , संगमनेर
🔰 पाझरा : धुळे
🔰 कयाधु : हिंगोली
🔰 पंचगंगा : कोल्हापुर
🔰 धाम : पवनार
🔰 नाग : नागपुर
🔰 गिरणा : भडगांव
🔰 वशिष्ठ : चिपळूण
🔰 वर्धा : पुलगाव
🔰 सिंधफणा : माजलगांव
🔰 वेण्णा : हिंगणघाट
🔰 कऱ्हा : जेजूरी
🔰 सीना : अहमदनगर
🔰 बोरी : अंमळनेर
🔰 ईरई : चंद्रपूर
🔰 मिठी : मुंबई .
✅ जॉईन करा 👉
@talathi_bharati_2023
👍10