Forwarded from Talathi bharti 2023
तलाठी वेबसाइट चालत आहे. ज्यांनी अर्ज केले नाही त्यांनी करुन घ्या.
लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
@talathi_bharati_2023
लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
@talathi_bharati_2023
👍1
आतापर्यंत तलाठी भरतीसाठी जवळपास 10 लाख फॉर्म आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे जोरात अभ्यास सुरू ठेवा ह्या वेळेस अतिशय जास्त स्पर्धा असणार आहे
@talathi_bharati_2023
@talathi_bharati_2023
❤4
तलाठी भरती समस्या बाबत आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनात मांडला मुद्दा
https://twitter.com/RRPSpeaks/status/1681220815868624896?t=x4cqHMGuYIwRJ_7dqXMj6A&s=35
https://twitter.com/RRPSpeaks/status/1681220815868624896?t=x4cqHMGuYIwRJ_7dqXMj6A&s=35
🎯 महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान 🎯
* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६ .
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी
@talathi_bharati_2023
* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६ .
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी
@talathi_bharati_2023
👍21🥰3👏1
🎯 जनक 🎯
👉आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय
👉आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
👉भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
👉भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
👉भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.
👉भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
👉मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
👉भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
👉भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
👉आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
👉आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
👉स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.
👉भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
👉भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
👉भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
👉भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
👉भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.
@talathi_bharati_2023
👉आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय
👉आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
👉भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
👉भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
👉भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.
👉भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
👉मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
👉भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
👉भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
👉आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
👉आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
👉स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.
👉भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
👉भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
👉भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
👉भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
👉भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.
@talathi_bharati_2023
👍3
तलाठी फॉर्म ची date संपलेली आहे payment राहिलेले 20 तारखेपर्यंत करू शकता आता अभ्यास जोरात करा ......
✌️✌️🔥🔥अभी नही तो कभी नही🔥🔥✌️✌️
@talathi_bharati_2023
✌️✌️🔥🔥अभी नही तो कभी नही🔥🔥✌️✌️
@talathi_bharati_2023
👍3
🎯 भारतीय जनगणना 2011 🎯
एकूण 15 वी व स्वातंत्रोत्तर 7 वी जनगणना दोन टप्प्यात पार पडली.
घरसूची आणि गृहंनिर्माण गणना --> (एप्रिल - सप्टेंबर 2010)
लोकसंख्या गणना ---> (9th - 28th फेब्रुवारी)
👉 घोषवाक्य --- आपली जनगणना, आपल भविष्य (Our Census, Our Future)
👉 एकूण खर्च -- 22 अब्ज रुपये, प्रती माणसी फक्त 0.5 डॉलर खर्च आला जे की जागतिक सरासरी प्रती माणसी 4.6 डॉलर आहे.
👉 भारतात एकूण 438 स्थानिक भाषा बोलल्या जातात.
👉 भारताचे एकूण क्षेत्रफळ -----> 32,87,590 चौकिमी, 2.4 % क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी
👉 भारताची एकूण लोकसंख्या ------> 1,21,01,90,000 (121 कोटी)
👉 महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ------> 11,23,72,972(11.23 कोटी)
👉 जगाच्या एकूण लोकसंख्या पैकी 17.5 % लोकसंख्या भारतात राहते.
👉 10 भारतीयांपैकी प्रत्येक 5 भारतीय उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या सहा राज्यात राहतात.
👉 ग्रामीण लोकसंख्या (Rural Population) - 68.84 % (72.19 % 2001)
👉 शहरी लोकसंख्या (Urban Population) - 31.16 % (27.81 % 2001)
👉 सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे राज्य
👉 राजस्थान ----- > 3,42,289 चौकिमी
👉 मध्यप्रदेश -----> 3,08,245 चौकिमी
👉 महाराष्ट्र ------> 3,07,713 चौकिमी
👉 उत्तर प्रदेश -----> 2,40,928 चौकिमी
👉 सर्वात कमी क्षेत्रफळ राज्य
👉 गोवा -----> 3,702 चौकिमी
👉 सिक्कीम -----> 7,096 चौकिमी
👉 त्रिपुरा -----> 10,486 चौकिमी
@talathi_bharati_2023
एकूण 15 वी व स्वातंत्रोत्तर 7 वी जनगणना दोन टप्प्यात पार पडली.
घरसूची आणि गृहंनिर्माण गणना --> (एप्रिल - सप्टेंबर 2010)
लोकसंख्या गणना ---> (9th - 28th फेब्रुवारी)
👉 घोषवाक्य --- आपली जनगणना, आपल भविष्य (Our Census, Our Future)
👉 एकूण खर्च -- 22 अब्ज रुपये, प्रती माणसी फक्त 0.5 डॉलर खर्च आला जे की जागतिक सरासरी प्रती माणसी 4.6 डॉलर आहे.
👉 भारतात एकूण 438 स्थानिक भाषा बोलल्या जातात.
👉 भारताचे एकूण क्षेत्रफळ -----> 32,87,590 चौकिमी, 2.4 % क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी
👉 भारताची एकूण लोकसंख्या ------> 1,21,01,90,000 (121 कोटी)
👉 महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ------> 11,23,72,972(11.23 कोटी)
👉 जगाच्या एकूण लोकसंख्या पैकी 17.5 % लोकसंख्या भारतात राहते.
👉 10 भारतीयांपैकी प्रत्येक 5 भारतीय उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या सहा राज्यात राहतात.
👉 ग्रामीण लोकसंख्या (Rural Population) - 68.84 % (72.19 % 2001)
👉 शहरी लोकसंख्या (Urban Population) - 31.16 % (27.81 % 2001)
👉 सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे राज्य
👉 राजस्थान ----- > 3,42,289 चौकिमी
👉 मध्यप्रदेश -----> 3,08,245 चौकिमी
👉 महाराष्ट्र ------> 3,07,713 चौकिमी
👉 उत्तर प्रदेश -----> 2,40,928 चौकिमी
👉 सर्वात कमी क्षेत्रफळ राज्य
👉 गोवा -----> 3,702 चौकिमी
👉 सिक्कीम -----> 7,096 चौकिमी
👉 त्रिपुरा -----> 10,486 चौकिमी
@talathi_bharati_2023
👍1🥰1
🎯 भारतीय जनगणना 2011 🎯
👉 सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे केंद्रशासित प्रदेश
👉 अंदमान आणि निकोबार -----> 8,249 चौकिमी
👉 दिल्ली ------> 1,483 चौकिमी
सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे केंद्रशासित प्रदेश
👉 लक्षद्वीप बेट -----> 37 चौकिमी
👉 दमन आणि दिव ------> 112 चौकिमी
👉 चंडीगड ------> 114 चौकिमी
👉 सर्वात जास्त ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या असलेले राज्य
👉 हिमाचल प्रदेश ------> 89.96 %
👉 बिहार ------> 88.70 %
👉 महाराष्ट्र -----> 54.77 %
👉 सर्वात जास्त शहरी भागात राहणारी लोकसंख्या असलेले राज्य
👉 गोवा -----> 62.17 %
👉 मिझोरम -----> 51.51 %
👉भारत ------> 943 प्रौढ (933 - 2001 census), बाल लिंग गुणोत्तर --> 919 (927 - 2001 census)
👉 सर्वात जास्त लिंगगुणोत्तर असलेले राज्य
👉 केरळ -----> 1084
👉 तामिळनाडू -----> 995
👉 महाराष्ट्र ------> 925( 922 - 2001 census)
👉 सर्वात जास्त लिंगगुणोत्तरामध्ये वाढ झालेले राज्य
👉 मिझोरम ---> +37 ---- 975 (2011)-938 (2001)
👉 आसाम -----> +22 ---- 954(2011) - 932(2001)
👉 नागालँड -----> +22 ---- 931(2011) - 909(2001)
👉 सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य
👉 हरयाणा ----> 877 (861 -- 2001 census)
👉 जम्मू आणि काश्मीर ---> 883 (874 - 2001 census)
👉 सिक्कीम ---> 889 (875 - 2001 census)
@talathi_bharati_2023
👉 सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे केंद्रशासित प्रदेश
👉 अंदमान आणि निकोबार -----> 8,249 चौकिमी
👉 दिल्ली ------> 1,483 चौकिमी
सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे केंद्रशासित प्रदेश
👉 लक्षद्वीप बेट -----> 37 चौकिमी
👉 दमन आणि दिव ------> 112 चौकिमी
👉 चंडीगड ------> 114 चौकिमी
👉 सर्वात जास्त ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या असलेले राज्य
👉 हिमाचल प्रदेश ------> 89.96 %
👉 बिहार ------> 88.70 %
👉 महाराष्ट्र -----> 54.77 %
👉 सर्वात जास्त शहरी भागात राहणारी लोकसंख्या असलेले राज्य
👉 गोवा -----> 62.17 %
👉 मिझोरम -----> 51.51 %
👉भारत ------> 943 प्रौढ (933 - 2001 census), बाल लिंग गुणोत्तर --> 919 (927 - 2001 census)
👉 सर्वात जास्त लिंगगुणोत्तर असलेले राज्य
👉 केरळ -----> 1084
👉 तामिळनाडू -----> 995
👉 महाराष्ट्र ------> 925( 922 - 2001 census)
👉 सर्वात जास्त लिंगगुणोत्तरामध्ये वाढ झालेले राज्य
👉 मिझोरम ---> +37 ---- 975 (2011)-938 (2001)
👉 आसाम -----> +22 ---- 954(2011) - 932(2001)
👉 नागालँड -----> +22 ---- 931(2011) - 909(2001)
👉 सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य
👉 हरयाणा ----> 877 (861 -- 2001 census)
👉 जम्मू आणि काश्मीर ---> 883 (874 - 2001 census)
👉 सिक्कीम ---> 889 (875 - 2001 census)
@talathi_bharati_2023
👍6
तलाठी साठी 11.5 लाख अर्ज 🔥😱
अर्जाची संख्या जास्त असल्याने 20 दिवस चालणार परीक्षा
अर्जाची छाननी झाल्यावर परीक्षेच्या तारखा जाहीर होतील
@talathi_bharati_2023
अर्जाची संख्या जास्त असल्याने 20 दिवस चालणार परीक्षा
अर्जाची छाननी झाल्यावर परीक्षेच्या तारखा जाहीर होतील
@talathi_bharati_2023
😱4👍2
🎯 महाराष्ट्र - जलाशय व धरणे 🎯
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8] उजनी - (भीमा) सोलापूर
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10] यशवंत धरण - (बोर) वर्धा
11] खडकवासला - (मुठा) पुणे
12] येलदरी - (पूर्णा) परभणी
@talathi_bharati_2023
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8] उजनी - (भीमा) सोलापूर
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10] यशवंत धरण - (बोर) वर्धा
11] खडकवासला - (मुठा) पुणे
12] येलदरी - (पूर्णा) परभणी
@talathi_bharati_2023
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्र्यांना आणखीन एकदा तारीख वाढवण्याची विनंती केली आहे🙏
तारीख वाढवून येऊ शकते
तारीख वाढवून येऊ शकते
समाजसुधारक भाग 1
🎯 लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920) 🎯
👉 जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी
👉 1881 - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे
👉 1880 - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
👉 1884 - डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
👉 1893 - सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ
👉 1895 - शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती.
👉 1908 - कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल 'राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा' - मंडाले येथे रवानगी - तेथेच 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लिखान.
👉 1914 - मंडालेल्या तुरंगातून सुटका
👉 1916 - लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
👉 1920 - काँग्रेस अंतर्गत 'काँग्रेस लोकशाही पक्ष' टिळकांनी स्थापन केला.
👉 1920 - 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे व्हॅलेटाईन चिरोल टिळकांना म्हणत असत.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
🎯 लोकमान्य टिळकांची कामगिरी (1856-1920) 🎯
👉 जन्म : 23 जुलै 1856, चिखली, जि. रत्नागिरी
👉 1881 - केसरी (मराठी), मराठा (इंग्रजी) वृत्तपत्रे
👉 1880 - न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
👉 1884 - डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना
👉 1893 - सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ
👉 1895 - शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात, बर्वे प्रकरणात 101 दिवसांची तुरंगवासाची शिक्षा झाली होती.
👉 1908 - कोलकत्यातील एका बॉम्ब स्फोटावर लेख लिहल्याबद्दल 'राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा' - मंडाले येथे रवानगी - तेथेच 'गीतारहस्य' या ग्रंथाचे लिखान.
👉 1914 - मंडालेल्या तुरंगातून सुटका
👉 1916 - लखनौ अधिवेशनात मवाळ व जहालांना एकत्र आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
👉 1920 - काँग्रेस अंतर्गत 'काँग्रेस लोकशाही पक्ष' टिळकांनी स्थापन केला.
👉 1920 - 1 ऑगस्ट टिळकांचा मृत्यू. 'भारतीय असंतोषाचे जनक' असे व्हॅलेटाईन चिरोल टिळकांना म्हणत असत.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
👍5😱1
समाजसुधारक भाग 2
🎯 म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948) 🎯
👉 जन्म 2 ऑक्टोबर 1869 - पोरबंदर (गुजरात)
👉 इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली.
👉 1893 ते 1914 - दक्षिण आफ्रिकेत कार्ये
👉 गांधीजीचे राजकीय गुरु - गोपाळ कृष्ण गोखले.
👉 गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले.
👉 1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला.
👉 पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली.
👉 1917 - चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह)
👉 1918 - खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी)
👉 1918 - अहमदाबाद गिरणीतील संप
👉 1920 - असहकार चळवळीस प्रारंभ केला.
👉 1924 - बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
👉 1930 - सविनय कायदेभंगाची चळवळ
👉 1933 - 'हरिजन सेवक संघाची' स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.
👉 1933 - 'हरिजन' हे दैनिक सुरू केले.
👉 1940 - वैयक्तिक सत्याग्रह
👉 1942 - 'चलेजाव' ची घोषणा
👉 1948 - 30 जानेवारी गांधीजीची हत्या
👉 दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र काढले.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
🎯 म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948) 🎯
👉 जन्म 2 ऑक्टोबर 1869 - पोरबंदर (गुजरात)
👉 इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली.
👉 1893 ते 1914 - दक्षिण आफ्रिकेत कार्ये
👉 गांधीजीचे राजकीय गुरु - गोपाळ कृष्ण गोखले.
👉 गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले.
👉 1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला.
👉 पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली.
👉 1917 - चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह)
👉 1918 - खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी)
👉 1918 - अहमदाबाद गिरणीतील संप
👉 1920 - असहकार चळवळीस प्रारंभ केला.
👉 1924 - बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष
👉 1930 - सविनय कायदेभंगाची चळवळ
👉 1933 - 'हरिजन सेवक संघाची' स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.
👉 1933 - 'हरिजन' हे दैनिक सुरू केले.
👉 1940 - वैयक्तिक सत्याग्रह
👉 1942 - 'चलेजाव' ची घोषणा
👉 1948 - 30 जानेवारी गांधीजीची हत्या
👉 दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र काढले.
अशाच उपयुक्त माहीती साठी जाँईन करा आमचे टेलिग्राम चँनेल
@talathi_bharati_2023
👍2
5_6109279979978099422.pdf
176.7 KB
⭕️♦️सरळसेवेसाठी अत्यंत महत्वाचे..
✅ गणित आणि बुद्धिमत्ता महत्वाची सुत्रे.
👉 स्टेट बोर्ड, Scholarship आणि इतर महत्वाच्या Source मधून गणित बुद्धिमत्तेची महत्वाची सूत्रे एकत्र केलेली आहेत.
👉 येणाऱ्या सर्व सरळसेवा आणि Combine साठी गणित आणि बुद्धिमत्ता साठी या pdf चा नक्की वापर करा..
TheAchieversMentorship
@talathi_bharati_2023
✅ गणित आणि बुद्धिमत्ता महत्वाची सुत्रे.
👉 स्टेट बोर्ड, Scholarship आणि इतर महत्वाच्या Source मधून गणित बुद्धिमत्तेची महत्वाची सूत्रे एकत्र केलेली आहेत.
👉 येणाऱ्या सर्व सरळसेवा आणि Combine साठी गणित आणि बुद्धिमत्ता साठी या pdf चा नक्की वापर करा..
TheAchieversMentorship
@talathi_bharati_2023
👍1
Talathi bharti 2023
TCS All PYQ By Jaypal Sir.pdf
कोणतीही test series लावण्याच्या आधी हे question solve करा त्यापेक्षा जास्तच फायद्याचे ठरेल
@talathi_bharati_2023
@talathi_bharati_2023
🤣2👍1🥰1
तलाठी पदभरतीसंबंधी कोणत्याही माहितीसाठी पहिल्या ईमेल आयडी वर संपर्क करावा तसेच चुकीने शुल्क कट झाले असल्यास किंवा पेमेंट/रीफंड संबंधी कोणत्याही तक्रारीसाठी आपल्या अर्जा आणि पेमेंट स्लीप सहित तक्रार लिहून पाठविल्यास आपले रीफंड प्राप्त होऊ शकेल.
mpscguidnce
@talathi_bharati_2023
mpscguidnce
@talathi_bharati_2023
👍1